प्रत्येकाला जीवनामध्ये प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. प्रामाणिकपणाने केलेले प्रयत्न हे नेहमी सफलदायी असतात. आपण जर वाईट मार्गाने यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर त्या यशाला काही किंमत नसते. त्यावेळेला आपल्याला थोड्या फार प्रमाणात त्या यशाचा आनंद मिळतो. पण आपल्या मनामध्ये मात्र ती गोष्ट कायमच टोचत राहते. त्यामुळे आपण प्रामाणिकपणाने केलेल्या प्रयत्नांवर देव काही कालांतराने यश देतो. त्यामुळे सदगुरू श्री वामनराव पै यांनी प्रयत्न करणाऱ्याला देव आज ना उद्या यश देतो असे का म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Lord #Success<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा